आमच्या शाळेत विविध सह शालेय उपक्रम साजरे करतात . त्यातील एकमुख्य उपक्रम म्हणजे वन भोजन होय . श्रावण महिना म्हंटला की सर्व स्वर्ग अवतरलेला असतो . याचे दर्शन कुणाला घ्यावेसे वाटत नाही . त्यात बालकांची निरिक्षण
क्षमतेला वाव देण्यासाठी हा तर महत्वाचा उपक्रम . आमचे वन भोजन देवी मंदिर , वडगाव येथे गेली होती .त्यात मुलांचे काही क्षणचित्रे -
No comments:
Post a Comment